Tuesday, 29 September 2009

"भूतकाल"खरतर हा "सुवर्ण काळ" भूतकाल त्यांचा आणि आमचा,,,,

भूतकाल त्यांचा आणि आमचा,
संजीव पेंढारकर विको लेब्स,
आजकल तुमचे सकाळ मध्ये लेख वाचतो ,
परवाही वाचला म्हणजे,
८.९.९ रोजी लिहिलेला ,
तर 
तुम्हाला पत्र लिहिण्या आधी 
एक सल्ला..अहो फुकट हो,
द्यावासा वाटतो,
तो म्हणजे तुम्ही लिखाण 
खुपच छान करता ,
तेव्हा एवितेवी 
सकाळ मध्ये खर्डेघाशी 
चालू केलि आहें ती अशीच ,
चालू ठेवा कारण,,,
आता ठीक आहें पण परत जर ,
पाहिल्यासारखे म्हणजे 
तुमच्या खान्दनाला जर 
त्या पावडर (पावडरी... हो)  
दात घासायच्या,, 
दारोदार विकाव्या लागल्या  
तर त्यापेक्षा हे बर,
एक प्रतिष्ठित खर्डेघाशी आणि लवकरच, 
एक नामवंत लेखक म्हणुन नावारुपाला याल.
कारण अत्यंत कुणालाही कळनार नाही अशा तह्रेने
आपण मिरज सांगलीच्या, 
"देखाव्यावर -अफजल खान वधावर" टिका केलीत.
वा ..क्या बात है ...मानल बुवा आपण तुम्हाला 
पेंढारकर (पेंढा भरलेले आणि तो ही डोक्यात)
तुमचा भूतकाल कटु असेल तुम्ही नका त्याला कवटालु
हो पण आमचा भुतकाळ त्याला आम्ही कसे विसरु 
एका छात्रपतिने, आम्हाला सांगितल ,
"दहशतवाद असाच समपवायाचा असतो " 
आणि तो आम्ही कवटालु नए?
अहो देव्हार्यात जपून ठेवावा असा हा, 
"भूतकाल"खरतर हा "सुवर्ण काळ" 
आणि तुम्ही,आमच्या या गौरवशाली 
भुतकालावर वृतपत्राआडून टिका करता ?
आज ३५० वर्षा नंतर ही मुस्लमान 
हा वध विसरु शकत नाही 
त्याना हे पक्क माहित आहें की, 
या आम्ही काफिरान्वर राज्य केलय
आणि आज आम्ही 
त्यांच्या ताटा खालचे मांजर आहोत.
त्यामुले ह्या असल्या देख्या प्रसंगी 
आम्ही आमची जात (दात )
दाखवली की 
आधी हिन्दुच हिन्दुवर टिका करेल
आपल्याला काय फक्त दंगा करन्याशी मतलब.
इथे जे काही नुकसान होइल ते 
भारत सरकारच 
आमच सरकार तर 
ते तिकडे "पापस्थानात" 
इकडे आमच काय आहें ?
ए़क ना एक दिवस 
सारा भारत आम्हाला "पापस्थानमय"
करायचाच आहें..म्हणुन ३५० वर्षानी देखिल ,
"अफजल वधाच चित्र पाहून ज्यात 
छत्रपतीनी खानच कोथला 
बाहेर काढला ते पाहून तो चवताळतो 
आणि तुमच्या सारखे विचारवंत..?
त्याला 
भूतकाल ठरवून कवटालु नका आवाहन करता ?
मग जरा आणखी एक संगावास वाटत ,
ज्याला तुम्ही शहानपना महानता तो जरा ,
मुस्लिमाना शिकवून पहा की?
हो पण त्या आधी त्या ,
सलमान रश्दिला भेटा ,
तसलीमा नसरीन ल भेटा ,
किवा तो ,
त्यांच्या "अलाह"च कार्टून काढणारा त्याला भेटा ,
ते सारे तुमच भुत,भविष्य,वर्तमान, सांगतील.
हे काय झालेय  "कुणीही याव टपली....."तस 
कुना ही ऐरा गैरा उठतो आणि,, 
हिन्दुना शहान पना शिकवतो 
त्यात तुमचा दोष नाही.
बाकि पुन्हा एकदा तुमचा अभिन्दन 
लहान मुलाचे त्याला त्रास न होता जसे 
आपण दात घासतो
अगदी तसाच लेख तुम्ही लिहिलात,
पण ,,,आम्ही ,
अजुन जिवंत आहोत.
(मन आणि मनगट शाबूत असलेला)
तुमची बदमाशी उघडी करायला 


No comments: