Friday, 21 August 2009

गंधिच गाँधी चुहुकडे गा बाई गेला 'मोह'न कुणीकडे?.....



||श्री नाथूरामाय नमः ||

आजकाल गंधिशिवय निवाड्नुक होत नाही पूरी
ज्याच्या नाही गाँधी त्याची निवाड्नुक अधूरी.
जो नाही गांधीचा तो नाही कामाचा
हा मंत्र असे निवादनुकिचा.
..
उमेदवार- आज मज्याजवल गाँधी आहेत.
मतदार- गाँधी तर माय्ज़ा ही जवळ आहेत.
उमेदवार-अरे तुज्याजवल फोटोतला
"गांधीजी" आहे.
मी
खिशातल्या "गाँधी" विषयी बोलतोय .
आज माज्या जवळ गाँधी आहे.
पूर्वी तो नव्हता पण मी आता...
एका पक्षाचा प्रमुख आहे,
नगरसेवक आहे ,आमदार आहे,खासदार आहे
काही फुटकल समित्यांवर देखिल आहे.
आणि..म्हनुनच आज माज्याकडे
गाँधी आहे .
आधी..तो माज्या
ओठात होता
आता..तो माज्या
पोटात जावू लागला आहे.
कारन..आज माज्या कड़े गाँधी आहे..
आधी... तो माज्या तनमानत होता
आता..तो माज्या नसानसात खेळतो आहे.
कारन..आज माज्या कड़े गाँधी आहे.
आज..माजा गाँधी माज्या कार्यकर्त्यांच्या नसानसात खेळतो आहे.
कारन....त्याशिवाय तेहि माज्या नावापुढे "जी" लावत नाहीत.
आज माज्याकडे गाँधी आहे.
आम्हा.सर्वाकड़े गाँधी आहे.
"आम्ही 'बी' घडलो तुम्ही 'बी' घड़ना"
असाच मंत्र तो देत असतो..
कारन,
आज माज्या कड़े गाँधी आहे.
माज्या हातात,....

बोटात..........,
खिशात......,गाँधी आहे.
टाटातल्या वाटीत आहे ,
दारातल्या गाडीत आहे,
जनतेच्या नाडित आहे,
सत्तेच्या शिडित आहे,
आज माज्याकडे गाँधी आहे..
स्वातंत्र्य नंतर तुज्याच मदतीने ,
त्या उघड्या वागद्या गांधीची हवा मी कधीच काढली आहे
कारन...आज माज्याकडे गाँधी आहे.
मतदार-पण लक्षात ठेव ,
सत्तेचा जो सोपान तू चढू पाहतोस त्या सोपनावर मी
आधीच उभा आहे आता मी जागरूक जालोय

मतदानाचा डंख मर्ल्याशिवय राहणार नाही.
आणि या दंखात गांधीची हवा काढायची ताकद आहे
तेव्हा मित्र सावध सावध ...
"घोड़ा का अडला,भाकरी का करपली,आणि...
भारतीय लोकशाहीची वितम्बना का जाली मला कालू लगाय सावध सावध

sunil bhumkar


"टीर्या " बडवायला शिकलो की..







||श्री नाथूरामाय नमः ||


---------- Forwarded message ----------
From: sunil bhumkar
Date: 2009/6/17
Subject: marathi mansach aakrosh
To: shishirshinde@rediffmail.com
मा.श्री.शिशिर शिंदे साहेब,
सप्रेम जय महाराष्ट्र,
आपले लोकासत्तातिल श्री.गजानन किर्तिकराना लिहिलेला लेख वाचला.
आणि हे असले कल्गितुरे कोंग्रेस नंतर सेना,मनसेत देखिल बघून मन भरुन आले.
आन्दाने वेडे व्हायचे तेवडे बाकि राहिले.
प्रस्सन वाटले. चला आम्ही ही सरे जन स्वताहच्याच
"टीर्या " बडवायला शिकलो की...वा क्या बात है?
हे सर्व बरोबर आहें का?
"इतिहासात रमतात ते संपतात" शिंदे साहेब बरोबर बोललात परन्तु
"एतिहासतुंन धडा घेत नाहीत पुन्हा पुन्हा त्याच चूका करतात"त्याना इतिहास माफ़
करत नाही हेही तितकेच खरे.
बरोबर ना?
माजा इतिहास थोडा कचा आहें.
आज,राज साहेब,उद्धव साहेब या दोघ्न्च्याही भानडनात मराठी माणसाची फरफट ,
कोंग्रेस ,राष्ट्रवादी,सेना,भाजपा,मनसे .अशी होताना दिसते .आज त्याला नक्की
कळत नाही कुना बरोबर जावे काय करावे? आणि...
याच "मतविभागनी" च्या जोरावर
इथले परप्रांतीय भैये,आज महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि उद्या मुख्यामंत्रिही बनू पाहत आहेत.
आणि आपण असेच भानडत राहिलो तर त्यांच हेही स्वप्न पूर्र्ण होइल .
मध्यंतरी नवाकालने लेख लिहिला होता ,त्याच नाव होत,
"राज आणि उद्धव गळ्यात
गले घालून बुडता कशाला ,हातात हात कोंग्रेस ला गाडा".

कृपया याचा विचार करा. अगदी नारायण राणे सकट एक व्हा.
थोड अवघड वाटेल पण कठिन नाही.
सत्तेसाठी नंतर युत्या आणि आघाडया.करण्यापेक्षा "मराठी मानुस" या एकाच मुद्यावर
एकत्र या .हव तर जादूची कांडी फिरवा.या असल्या...
"भौबंद्किने, राघो भरारी वृतिने,आणि आन्दिबाई वृतिने," मराठी माणसाचा सतत विश्स्वासघातच केला आहें.
तुम्ही सारे,
सुविध्य,सुशिक्षित आहात .या पुन्हा एक व्हा .
महाराष्ट्र आणि मराठी मानुस यांच्या साथी एक व्हा.
त्यांचे आशीर्वाद घ्या .
आज सेना आरोप करेल उद्या तुम्ही...
यातून काय साध्य होणार ?
दोघेही मोठे व्हा,खुप पैसे,नाव,मान,मरताब मिलवा,,,परन्तु,,?
त्यासाठी मराठी माणसाला वेठीस धरु नका ही विनंती आहें. मोठ्या अपेक्षेने, लोक
बालासहेबा नंतर राज साहेब आणि उद्धव साहेब यांच्या कड़े पाहत आहें.
अशी एकमेकांची अंडी पिल्ली बाहेर काढून भैयाना हसयला वाव देणार काय?
मराठयानी जरीपटका अटकेपार नेला तो महाराष्ट्रात स्वतः चीच कबर खोद्न्यासाठी नव्हे.
आणि दूरदैवाने ,राजसाहेब ,उद्धव साहेब यांच्या हातुन हे कार्य जर झाल तर ...?
आणि साक्षीदार म्हणुन शिंदे साहेब या थडग्यावर तुम्हाला सही करावी लागली तर..?
तेव्हा कृपया सारे एक व्हा मराटयची ताकद वाढवा.जमेल तितक्या इतिहासातील चूका पुन्हा करू नका .
एक कट्टर शिवसैनिक ,सुनील भूमकर.